Posts

Showing posts from 2020

एका कोरोनाबाधित मृत्युसह जिल्ह्यात 60 नव्याने पॉझेटिव्ह

Ø 24 तासात 47 जण बरे यवतमाळ, दि. 31 : गत 24 तासात जिल्ह्यात 60 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकामध्ये यवतमाळ येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 47 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.31) एकूण 814 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 60 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 754 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 347 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12698 झाली आहे. 24 तासात 47 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11950 आहे. तर जिल्ह्यात एकूण 401 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 124095 नमुने पाठविले असून यापैकी 123576 प्राप्त तर 519 अप्राप्त आहेत. तसेच 110878 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यातील 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे

Image
  Ø 50 पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या निरंक यवतमाळ, दि. 31 : खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. ही पैसेवारी 50 च्या आत असेल तर शासनाकडून जिल्ह्याला काही प्रमाणात सवलती मिळतात. यात जमीन महसूलात सुट, शेतक-यांच्या कर्जाची सक्तीने वसूली न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतक-यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ आदींचा समावेश आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी अंतिम पैसेवारी ही वस्तुनिष्ठ पध्दतीने प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करून जाहीर करण्याबाबत वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी 31 ‍डिसेंबर 2020 रोजी जिल्ह्याची सन 2020-21 ची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे असल्याचे जिल्हाधिका-यांनी विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या अहवालात नमुद केले आहे. यवतमाळ जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 13 लक्

एका कोरोनाबाधित मृत्युसह जिल्ह्यात 38 नव्याने पॉझेटिव्ह

Ø 24 तासात 34 जण बरे यवतमाळ, दि. 30 : गत 24 तासात जिल्ह्यात 38 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये पुसद येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 34 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.30) एकूण 510 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 38 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 472 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 335 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12638 झाली आहे. 24 तासात 34 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11903 आहे. तर जिल्ह्यात एकूण 400 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 123502 नमुने पाठविले असून यापैकी 122762 प्राप्त तर 740 अप्राप्त आहेत. तसेच 110124 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

नगरपंचायतींच्या अंतिम प्रभाग रचनेची अधिसुचना पाहण्यासाठी उपलब्ध

यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यातील मारेगाव, कळंब, झरी, महागाव, बाभुळगाव आणि राळेगाव या नगर पंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरीता 10 नोव्हेंबर 2020 रोजी सोडत पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये दिलेल्या सुचनेनुसार या नगरपंचायतींची प्रारुप प्रभाग रचना 18 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार मतदारांकडून हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. सदर आक्षेपांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे अभिप्राय सादर करण्यात आले होते. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासनाने मारेगाव, कळंब, झरी, महागाव, बाभुळगाव आणि राळेगाव या नगर पंचायतीच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली. त्यानुसार संबंधित नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संबंधित शहराची विभागणी नवीन प्रभागामध्ये केली असून त्यांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा व सीमा प्रदर्शित केलेल्या अंतिम प्रभाग रचनेची अधिसुचना मारेगाव, कळंब, झरी, महागाव, बाभुळगाव आणि राळेगाव या नगर पंचायतीच्या कार्यालयाच्या तसेच जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या कार्यालयातील सुचना फलकावर आणि yavat

दोन कोरोनाबाधित मृत्युसह जिल्ह्यात 49 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø 31 जण कोरोनामुक्त यवतमाळ, दि. 29 : गत 24 तासात जिल्ह्यात 49 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 72 वर्षीय पुरुषाचा तर धामणगाव (रेल्वे) येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 31 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.29) एकूण 457 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 49 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 408 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 332 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12600 झाली आहे. 24 तासात 31 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11869 आहे. तर जिल्ह्यात एकूण 399 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 123011 नमुने पाठविले असून यापैकी 122252 प्राप्त तर 759 अप्राप्त आहेत. तसेच 109652 नागरिकांचे नमुने आतापर्यंत नि

‘मिशन उभारी’ अंतर्गत शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा

Image
  यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढून अशा कुटुंबांना मदत देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या संकल्पनेतून ‘मिशन उभारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हाधिका-यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन पाच प्रकरणे निकाली काढली. यात यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त छगन उर्फ विठ्ठल श्रीहरी धारे, केळापूर तालुक्यातील जीरा येथील श्यामसुंदर टेकाम, घाटंजी येथील सुधीर रामटेके, कळंब तालुक्यातील देवनाळा येथील कवडू दाभेकर आणि नेर तालुक्यातील चिकणी डोमगा येथील विभिषण चव्हाण यांच्या प्रकरणांचा समावेश होता. शेतकरी आत्महत्या प्रकरणातील कुटुंबियांना शेतामध्ये नरेगा अंतर्गत विहिरी, तसेच काही कुटुंबांना शेतात पंप, जोडधंदा म्हणून गाई-म्हशी वाटप, शेटीवाटप आदींचा लाभ द्यावा. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुध्दा सदर कुटुंबाना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. एका आठवड्याच्या आत संबंधित नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांनी सदर कुटुंबियांकडून सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावीत. यात कोणतीही चालढकल करू न

जिल्ह्यात 49 जण कोरोनामुक्त ; 21 नव्याने पॉझेटिव्ह

  यवतमाळ, दि. 28 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 49 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 21 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.28) एकूण 258 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 21 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 316 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12551 झाली आहे. 24 तासात 49 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11838 आहे. तर जिल्ह्यात एकूण 397 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 122352 नमुने पाठविले असून यापैकी 121795 प्राप्त तर 557 अप्राप्त आहेत. तसेच 109244 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

जिल्ह्यात 53 जण कोरोनामुक्त ; 50 नव्याने पॉझेटिव्ह

  यवतमाळ, दि. 24 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 53 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 50 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.24) एकूण 331 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 50 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 281 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 337 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12436 झाली आहे. 24 तासात 53 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11705 आहे. तर जिल्ह्यात एकूण 394 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 121020 नमुने पाठविले असून यापैकी 120250 प्राप्त तर 770 अप्राप्त आहेत. तसेच 107814 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 52 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø 40 जण कोरोनामुक्त यवतमाळ, दि. 23 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 40 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृतकामध्ये यवतमाळ पुसद येथील 68 वर्षीय, वणी तालुक्यातील 80 वर्षीय आणि कळंब तालुक्यातील 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.23) एकूण 357 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 305 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 340 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12386 झाली आहे. 24 तासात 40 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11652 आहे. तर जिल्ह्यात एकूण 394 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 120517 नमुने पाठविले असून यापैकी 119919 प्राप्त तर 598 अप्राप्त आहेत. तसेच 107533 नागरिकांचे नमु

दोन कोरोनाबाधित मृत्युसह 57 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø 37 जण कोरोनामुक्त यवतमाळ, दि. 22 : गत 24 तासात जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 57 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 37 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृतकामध्ये यवतमाळ येथील 45 आणि 91 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.22) एकूण 294 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 57 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 237 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 331 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12334 झाली आहे. 24 तासात 37 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11612 आहे. तर जिल्ह्यात एकूण 391 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 120190 नमुने पाठविले असून यापैकी 119562 प्राप्त तर 628 अप्राप्त आहेत. तसेच 107228 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळव

एका कोरोनाबाधित मृत्युसह 49 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø 34 जण कोरोनामुक्त यवतमाळ, दि. 21 : गत 24 तासात जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 49 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 34 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृतकामध्ये राळेगाव तालुक्यातील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.21) एकूण 296 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 49 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 247 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 313 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12277 झाली आहे. 24 तासात 34 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11575 आहे. तर जिल्ह्यात एकूण 389 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 119838 नमुने पाठविले असून यापैकी 119268 प्राप्त तर 570 अप्राप्त आहेत. तसेच 106991 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळवि

जिल्हाधिका-यांकडून शेतकरी आत्महत्येच्या नऊ प्रकरणांचा आढावा

Image
  यवतमाळ, दि. 21 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकूण 9 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यात पात्र प्रकरणातील कुटुंबियांना शेतामध्ये नरेगा अंतर्गत विहिरी देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. एका आठवड्याच्या आत संबंधित नायब तहसीलदार, तलाठी, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांनी सदर कुटुंबियांकडून सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावीत. यात कोणतीही चालढकल करू नये. तसेच काही कुटुंबांना शेतात पंप, जोडधंदा म्हणून गाई-म्हशी वाटप, शेटीवाटप आदींचा लाभ द्यावा. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुध्दा सदर कुटुंबाना लाभ देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या. यावेळी आर्णि तालुक्यातील माळेगाव येथील कैलास पवार यांच्या कुटुंबियांना नरेगा अंतर्गत विहिरीचा लाभ, आर्णि तालुक्यातील कु-हा येथील अक्षय पुसनाके यांच्या कुटुंबियांना विहिर, मारेगाव तालुक्यातील टाकळी येथील विठ्ठल जुमनाके यांच्या कुटुंबियांना विहिर, केळापूर तालुक्यातील अर्ली येथील संतोष बोरकर यांच्या

दोन कोरोनाबाधित मृत्युसह जिल्ह्यात 47 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø 32 जण कोरोनामुक्त यवतमाळ, दि. 18 : गत 24 तासात जिल्ह्यात 47 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये वणी येथील 63 वर्षीय पुरुष आणि दारव्हा येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 32 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 395 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 47 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 348 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 312 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12162 झाली आहे. 24 तासात 32 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11463 आहे. तर जिल्ह्यात एकूण 387 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 118939 नमुने पाठविले असून यापैकी 118227 प्राप्त तर 712 अप्राप्त आहेत. तसेच 106065 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.

दोन मृत्युसह जिल्ह्यात 33 पॉझेटिव्ह

  Ø   21 जण कोरोनामुक्त यवतमाळ, दि. 17 : गत 24 तासात जिल्ह्यात 33 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकांमध्ये राळेगाव येथील 62 वर्षीय महिला आणि पांढरकवडा येथील 78 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 21 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 389 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 33 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 356 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 299 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12115 झाली आहे. 24 तासात 21 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11431 आहे. तर जिल्ह्यात एकूण 385 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 118404 नमुने पाठविले असून यापैकी 117832 प्राप्त तर 572 अप्राप्त आहेत. तसेच 105717 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प

जिल्ह्यात 2 लक्ष 65 हजार बालकांना पोलिओ लस देण्याचे नियोजन

Image
  Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा Ø शहरी व ग्रामीण भागातसुध्दा गृहभेटीतून बालकांना लस यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी 17 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात अपेक्षित बालकांची संख्या 2 लक्ष 65 हजार 253 असून एकूण 2642 बुथचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात गृहभेटीतून बालकांना लस देण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुभाष ढोले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपिल्लेवार, आयएमएचे डॉ. दिलीप देशमुख, पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, गत

33 नव्याने पॉझेटिव्ह ; 31 जण कोरोनामुक्त

  Ø एकाचा मृत्यु यवतमाळ, दि. 16 : गत 24 तासात जिल्ह्यात 33 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एकाचा मृत्यु झाला आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 31 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृतकामध्ये …जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 301 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 33 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 268 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 289 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12082 झाली आहे. 24 तासात 31 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11410 आहे. तर जिल्ह्यात एकूण 383 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 118147 नमुने पाठविले असून यापैकी 117443 प्राप्त तर 704 अप्राप्त आहेत. तसेच 105361 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

जिल्ह्यात 50 जण कोरोनामुक्त ; 37 नव्याने पॉझेटिव्ह

  यवतमाळ, दि. 15 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 50 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 37 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 309 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 37 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 272 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 288 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12049 झाली आहे. 24 तासात 50 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11379 आहे. तर जिल्ह्यात एकूण 382 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 117810 नमुने पाठविले असून यापैकी 117142 प्राप्त तर 668 अप्राप्त आहेत. तसेच 105093 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

कोरोनाबाधित दोघांचा मृत्यु ; 43 नव्याने पॉझेटिव्ह

  v 35 जण कोरोनामुक्त यवतमाळ, दि. 14 : जिल्ह्यात गत 24   तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 43 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 35 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.   मृतकांमध्ये वणी तालुक्यातील 68 वर्षीय महिला आणि आर्णि तालुक्यातील 21 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 292 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 43 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 249 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 301 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12012 झाली आहे. 24 तासात 35 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11329 आहे. तर जिल्ह्यात एकूण 382 मृत्युची नोंद आहे.   सुरवातीपासून आतापर्यंत 117439 नमुने पाठविले असून यापैकी 116833 प्राप्त तर 606 अप्राप्त आहेत. तसेच 104821 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेट

मृत दाम्पत्याच्या कुटुंबियास वनविभागाकडून 31 लाखांची नुकसान भरपाई

Image
  Ø वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते धनादेश वितरण यवतमाळ, दि. 11 : दुचाकीने जात असतांना अचानक रोही (नीलगाय) आडवा आल्याने झालेल्या अपघातात पाथ्रट येथील पती, पत्नी यांचा दुर्देवी मृत्यु झाला. तर त्यांच्यासोबत असलेला मुलगा गंभीर जखमी झाला होता. अचानक आई - वडीलांचे छत्र हरविलेल्या या कुटुंबातील दोन्ही मुलांचे भविष्य उज्वल होण्यासाठी वनमंत्री संजय राठोड यांनी स्वत: पुढाकार घेऊन अपघातग्रस्त कुटुंबासाठी त्वरीत नुकसान भरपाई देण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार वनविभागाकडून 31 लक्ष 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई घोषित करण्यात आली. या रकमेचा धनादेश वनमंत्र्यांनी यश (वय 12) व प्रणय (वय 15) या बालकांकडे सुपूर्द केला. दारव्हा तालुक्यातील पाथ्रटदेवी येथील निळूनाथ नारायण आमझरे (40), पत्नी निर्मला (35) आणि मुलगा यश (12)  हे तिघे 6 ऑगस्ट 2020 रोजी दुचाकीने राळेगावकडे जात होते. दरम्यान कळंब-राळेगाव मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर एक नर रोही अचानक आडवा आल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातात निळूनाथ व त्यांची पत्नी निर्मला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मुलगा यश याला ग

श्रीक्षेत्र धामणगाव (देव) येथील विकास कामे त्वरीत पूर्ण करा - पालकमंत्री राठोड

Image
  Ø कामांच्या प्रगतीचा घेतला आढावा यवतमाळ, दि. 11 : धामणगाव (देव) येथील श्रीक्षेत्र मुंगसाजी महाराज देवस्थान विकसीत करण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. मोठमोठी कामे तर केली जातात, मात्र महत्वाची किरकोळ कामे प्रलंबित राहिल्यामुळे ती वास्तु लोकांच्या सेवेत सुपूर्द करता येत नाही. त्यामुळे या बाबींकडे गांभिर्याने लक्ष देऊन विविध विभागांनी समन्वयाने संपूर्ण विकास कामे त्वरीत पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुंगसाजी महाराज देवस्थानच्या विकास आराखड्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील मुंगसाजी महाराज देवस्थान हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, इमारतींचे बांधकाम, अंतर्गत रस्ते, संरक्षण

जिल्ह्यात 23 नव्याने पॉझेटिव्ह ; 36 जणांना सुट्टी

  यवतमाळ, दि. 9 : गत 24 तासात जिल्ह्यात 23 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 36 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 295 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 23 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 272 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 287 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11809 झाली आहे. 24 तासात 36 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11145 आहे. तर जिल्ह्यात एकूण 377 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 115592 नमुने पाठविले असून यापैकी 114931 प्राप्त तर 661 अप्राप्त आहेत. तसेच 103122 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००            

जिल्ह्यात 49 जण कोरोनामुक्त ; 37 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø एकाचा मृत्यु यवतमाळ, दि. 8 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 49 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 37 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तसेच जिल्ह्यात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यु झाला आहे. मृतकामध्ये नेर येथील 55 वर्षीय महिला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 428 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 37 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 391 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 300 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11786 झाली आहे. 24 तासात 49 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11109 आहे. तर जिल्ह्यात एकूण 377 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 115219 नमुने पाठविले असून यापैकी 114636 प्राप्त तर 583 अप्राप्त आहेत. तसेच 102850 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ०००००

जिल्ह्यात 56 जण कोरोनामुक्त ; 29 नव्याने पॉझेटिव्ह

  यवतमाळ, दि. 7 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 56 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 29 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 304 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 29 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 275 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.   सद्यस्थितीत 313 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11749 झाली आहे. 24 तासात 56जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11060 आहे. तर जिल्ह्यात एकूण 376 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 114730 नमुने पाठविले असून यापैकी 114208 प्राप्त तर 522 अप्राप्त आहेत. तसेच 102459 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००

जिल्हाधिका-यांकडून शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरणांचा आढावा

Image
  यवतमाळ, दि. 7 : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय समितीचा आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढली. यावेळी एकूण 12 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यात केळापूर तालुक्यातील चालबर्डी येथील मृतक किरण गोणेवार यांच्या कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेचा तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ, केळापूर तालुक्यातील आनंद जोशी यांच्या कुटुंबियाकडून रोटावेटरकरीता अर्ज घेणे, पांढरकवडा येथील महेंद्र गोरे यांच्या कुटुंबियांना नरेगातून विहिरीचा लाभ, घाटंजी तालुक्यातील हिवरधारा येथील यशवंत यादव यांच्या पत्नीला विधवा पेन्शनचा लाभ, घाटंजी तालुक्यातील मानोली येथील अनंता पेटकुले यांच्या कुटुंबियांकडून ठिबक सिंचनसाठी अर्ज घेणे, घाटंजी येथील वसंतनगरातील मयूर फुसे यांच्या कुटुंबांना गाई-म्हशीचा लाभ, कळंब तालुक्यातील पहूर येथील देवाजी धुर्वे यांच्या कुटुंबियांना नरेगा अंतर्गत विहिर तसेच शेतीला कुंपण, नेर तालुक्यातील शेंद्री येथील छगन चौधरी यांच्या कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत व नरेगातून विहिरीचा लाभ, पुसद तालुक्या

कोव्हीड लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

Image
  यवतमाळ, दि. 7 : आगामी काही महिन्यात कोव्हीड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाच्या दृष्टीने करण्यात येणा-या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आढावा घेतला. नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते. कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरणाच्या प्रशिक्षणाबाबत सुक्ष्म नियोजन करा. कोव्हीड लसीकरण हे इतर लसीकरण कार्यक्रमापेक्षा पुर्णत: वेगळे आहे व पहिल्यांदाच ही लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यात कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोल्ड चेन व पुरवठा चेन बाबत योग्य नियोजन करून ठेवा. लसीकरणाबाबत जनजागृती करण्याकरीता धार्मिक नेत्यांना समाविष्ठ करून घेणे आवश्यक आहे. उपविभागीय स्तरावर त्वरीत बैठका घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सुचनांबाबत ग्

जिल्ह्यात 58 जण कोरोनामुक्त ; 29 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø दोघांचा मृत्यु यवतमाळ, दि. 4 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 58 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. गत 24 तासात जिल्ह्यात 29जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यात यवतमाळ तालुक्यातील लहान बालक तर घाटंजी तालुक्यातील 89 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 507 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 29 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 478 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 387 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11660 झाली आहे. 24 तासात 58 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10897 आहे. तर जिल्ह्यात एकूण 376 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 113405 नमुने पाठविले असून यापैकी 112826 प्राप्त तर 579 अप्राप्त आहेत. तसेच 101166 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्

जिल्ह्यात 76 जण कोरोनामुक्त ; 25 नव्याने पॉझेटिव्ह

  यवतमाळ, दि. 3 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 76 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. गत 24 तासात जिल्ह्यात 25 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 349 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 25 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 324 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 418ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11631 झाली आहे. 24 तासात 76 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10839 आहे. तर जिल्ह्यात एकूण 374मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 112851 नमुने पाठविले असून यापैकी 112319 प्राप्त तर 532 अप्राप्त आहेत. तसेच 100688 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे. ००००००    

जिल्ह्यात 68 जण कोरोनामुक्त ; 50 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø एकाचा मृत्यू यवतमाळ, दि. 2 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 68 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. गत 24 तासात जिल्ह्यात 50 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तसेच जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 532 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 50 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 482 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 469 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11606 झाली आहे. 24 तासात 68 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10763 आहे. तर जिल्ह्यात एकूण 374मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 112463 नमुने पाठविले असून यापैकी 111970 प्राप्त तर 493 अप्राप्त आहेत. तसेच 100364 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक जिल्ह्यात 4 वाजेपर्यंत 70.33 टक्के मतदान

Image
  यवतमाळ, दि. 1 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता यवतमाळ जिल्ह्यात सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकूण 70.33 टक्के मतदान झाले. यात 70.40 टक्के पुरुषांनी तर 70.11 टक्के महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण 5649 पुरुष मतदार तर 1810 महिला मतदार असे एकूण 7459 मतदार आहेत.   तसेच जिल्ह्यात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या 42 आहे. यात 32 पुरुष मतदार आणि 10 महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 3977 पुरुषांनी आणि 1269 महिला मतदारांनी निवडणुकीचा हक्क बजावला. तर दिव्यांग मतदारांमध्ये 32 पुरुषांपैकी 27 आणि 10 महिलांपैकी 6 महिला मतदारांनी मतदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील 19 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून ही   निवडणूक होत आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. तत्पूर्वी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी बचत भवन येथील तसेच तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. ००००००

जिल्ह्यात 51 जण कोरोनामुक्त ; 37 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø दोघांचा मृत्यू यवतमाळ, दि. 1 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 51 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. गत 24 तासात जिल्ह्यात 37 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तर जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 80 वर्षीय आणि पांढरकवडा शहरातील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 470 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 37 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 433 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 488 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11556 झाली आहे. 24 तासात 51 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10695 आहे. तर जिल्ह्यात एकूण 373 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 111802 नमुने पाठविले असून यापैकी 111438 प्राप्त तर 364 अप्राप्त आहेत. तसेच 99882 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्य