नोडल अधिका-यांच्या
गावांना भेटी
शेतक-यांशी संवाद, विविध बाबींवर मार्गदर्शन
यवतमाळ, दि. 8ः जिल्ह्यातील सात महसूल विभागात 101 मंडळ असून
प्रत्येसक मंडळाकरीता वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी संपर्क अधिकारी म्हीणून जिल्हात प्रशासनाकडून
नेमण्या त आले आहे. त्यायमुळे शेतक-यांच्याि समस्याि जाणून घेणे, त्यांरना येणा-या
अडचणी तातडीने निकाली निघाव्यायत यासाठी अधिकारी संपर्क अधिकारी म्हसणून आता काम पाहत
आहे. संपर्क अधिका-यांनी महिन्यालतून 2ते
3 वेळा मंडळातील गावांना भेटी दिल्याू असून
शेतक-यांच्याा समस्या सोडविण्या-त येत आहे.
जिल्हतयात सात उपविभागात १०१ मंडळे असून यातील महसूली गावांची
जबाबदारी वरिष्ठि अधिका-यांकडे सोपविण्याित आली आहे. त्या मुळे गावामध्ये जावून शेतक-यांच्याा अडचणी, समस्याि सोडवणूक करण्या
त येत आहे. शासनाच्यान इतर विभागांच्याा योजनांचा
लाभ शेतक-यांना कशा पध्दातीने मिळतील, आत्म.हत्यासग्रस्तय कुटुंबाना भेटी देणे, ग्रामस्त-रीय
समितीकडून योग्य, लाभार्थ्यांंची निवड करण्याकत आली कि नाहीहे तपासण्यामत येत आहे.तसेच
योग्या लाभार्थ्यांाची निवड करणे, मंडळातील कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाठील,
मंडळ अधिकारी, कोतवाल यांची बैठक घेउन शेतक-यांच्याह समस्या निकाली काढणे, शेतकरी, सामान्य नागरिक यांच्याक वैयक्तीाक लाभाच्यान योजनांसाठी
मंडळस्तारावर मेळावे आयोजीत करणे, शेतक-यांना जोडधंद्याचे प्रशिक्षण, त्यां्ना तांत्रिक
मार्गदर्शन करणे, मंडळात येत असलेल्याा अडचणींचा पाठपुरावा संबंधीत विभागाकडे करण्यायत
येत आहे.
शेतक-यांना कृषी तज्ज्ञांगचे मार्गदर्शन उपलब्धत करून देणे,
अभियानाअंतर्गत गावांना देण्या त आलेल्याा निधीचे योग्य् नियोजन करणे, ग्रामस्तधरीय
समितीच्याा खर्चाचा पाठपुरावा करणे, शेतक-यांना अन्नश सुरक्षा योजनेचा लाभ देण्या त
येते कि नाही, सामाजिक सुरक्ष योजनांचा लाभांची तपासणी करणे, गावातील कर्मचा-यांच्याण
कामकाजासंदर्भात दुर्लक्ष होत असल्यायस त्यांचची संबंधीत अधिका-यांकडे शिस्तभंगाची
कार्यवाहि प्रस्तायवित करणे, गावातील कृषीकेंद्र, स्व स्तब धान्यय दुकान, आरोग्यक केंद्र,
अंगणवाडी, शाळांची तपासणी करणे असे अनेक बाबींची तपासणी या संपर्क अधिका-यांकडून करण्या
त येत आहे. त्यांचप्रमाणे, शेतकरी गट तयार करणे, माती परीक्षण करून शेतक-यांना अवास्तव
रासायणिक खते व किटक नाशके न वापरण्या्संदर्भात मार्गदर्शन करण्यारत येत आहे. तसेच मंडळातील गावात भेटी दिल्याि नंतर त्याव गावांचा
अहवाल तयार करून ते जिल्हाय प्रशासनाकडे सादर करण्यावत येत आहे.
00000
Comments
Post a Comment