राष्ट्रीय पिक विमा योजनेसाठी 30 जुलैपर्यंत मुदत
यवतमाळ, दि. 21 : यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय पिक विमा योजना खरीप 2016च्या हंगामासाठी लागू करण्यात आली आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि मागील दोन वर्षांचे पाऊसमान लक्षात घेता यावर्षी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये 30 जुलैपर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद