राष्ट्रीय पिक विमा योजनेसाठी 30 जुलैपर्यंत मुदत
यवतमाळ, दि. 21 : यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय पिक विमा योजना खरीप 2016च्या हंगामासाठी लागू करण्यात आली आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि मागील दोन वर्षांचे पाऊसमान लक्षात घेता यावर्षी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये 30 जुलैपर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी